आज दिनांक 27 जुलै रोजी कोळवण खोऱ्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली त्यामध्ये नानेगाव नांदगाव साठे साई काशीग भालगुडी इत्यादी गावे वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली त्यावेळी उपस्थित मा सभापती तुकाराम टेमगिरे माजी प सदस्य शांताराम दादा इंगवले मा सभापती बाबा कंधारे मा संचालक संत तुकाराम साखर कारखाना धैर्यशील धमाले मा सरपंच यशवंत गायकवाड मा सरपंच काशिनाथ शिंदे कृष्णा पाले पोलीस पाटील सरपंच प्रवीण साठे ह भ प शिवाजीराव साठे ज्ञानेश्वर गायकवाड ग्रामसेवक कुदळे चिंतामण बेलावडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते





जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !